
धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला मुख्यमंत्री यांनी भाग पाडले तसेच संतोष देशमुख हत्याकांडातील कृष्णा आंधळे हा फरार असणे म्हणजे सरकारचे अपयशच आहे किंवा त्याला सरकारने पळवून लावण्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केला. तसेच गुन्हेगारांना कुठलेही जात नसते आणि सर्वच लोक नाही वाईट नसतात असे मत देखील त्यांनी केले. केवळ शुद्ध स्वरूपात आमची पदयात्रा असल्याचे देखील त्यांनी सांगितले.